राजभवन घेराव मोर्चात सहभागी व्हा- सानंदा
खामगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून नागपूर येथील राजभवनाला काँग्रेसच्या वतीन घेराव घालण्यात येणार असून यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.