Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राष्ट्रवादीत विलीन होणार ठाकरे गट ! : निलेश राणेंचा दावा
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ठाकरे गटावर जोरदार टिका करणारे भाजप नेते निलेश राणे यांनी आज एक अजब दावा केला आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार निलेश राणे यांनी आज एका पत्रकार परिषद घेऊन ठाकरे…
मंदिरांमध्ये होत नाही स्वच्छतेचे पालन : नितीन गडकरी
मुंबई- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांच्या तुलनेत हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छतेचे पालन होत नसल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
उद्यापासून सुरू होणार डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया : जाणून घ्या इत्यंभूत माहिती
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अभियांत्रीकी पदविका अर्थात डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू होत असून यासाठी उच्च व तंत्रशिक्षण खात्याने स्वतंत्र वेबसाईट कार्यान्वित केली आहे.
कृषी साहित्यातून होणारी जीएसटीची लूट थांबवा :- नाना पटोले
सरकारला जर शेतकर्यांना खरेच मदत करायची असेल तर त्यांनी कृषी साहित्यावरील जीएसटीतून होत असलेली शेतकर्यांची लूट थांबवावी, असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
मोठी बातमी : अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार-मुख्यमंत्र्यांची घोषणा
नगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात…
शेतकर्यांसाठी खुशखबर : सहा हजारांचा अतिरिक्त लाभ व एक रूपयात पीक विमा !
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्यातील शेतकर्यांना अवघ्या एक रूपयात पीक विम्याचा लाभ देणार्या योजनेला मंजुरी देण्यात आली असून नमो महासन्मान योजना देखील लागू झाली आहे.
कॉंग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
चंद्रपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येथील कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे आज पहाटे निघन झाले. उपचार सुरू असतांना त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
१२० वर्षांनंतर फर्ग्युसनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर रचित आरतीचा निनाद !
पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती सर्वत्र अतिशय उत्साहात साजरी होत असतांना पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये एका अभूतपुर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
नवीन संसद भवनाच्या उदघाटनावर राहूल गांधींची टिका !
नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज नवीन संसद भवनाचे उदघाटन झाल्यानंतर कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी यावर टिका केली आहे.
दिल्लीतील नव्या संसद भवनाचे आज उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या…
नांदुरा येथे ‘शासन आपल्या दारी’ महाशिबीर उत्साहात
नांदुरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे शासन आपल्या दारी या मोहिमेच्या अंतर्गत महाशिबिर उत्साहात पार पडले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन आपल्यादारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शासकीय योजना सुलभीकरण अभियान म्हणजेच शासन…
भाजप हा अजगर, मगरीप्रमाणे, सोबतींनाच गिळतो-राऊत
मुंबई-भाजप हा पक्ष अजगर किंवा मगरीप्रमाणे आहे. तो सोबतींनाच गिळत सुटतो. हे शिंदे गटाला आता हळुहळु कळायला लागले आहे, असा खोचक टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
खासदार संजय राऊत मीडियाशी बोलत होते. भाजपानं त्यांचा…
आम्ही ऑनलाईन नव्हे तर फिल्डवर काम करतोय ! : एकनाथ शिंदे
रत्नागिरी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आम्ही ऑनलाईन नव्हे तर प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असून याचे उत्तम परिणाम दिसून येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी येथील कार्यक्रमात केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज…
खुशखबर : लवकरच दाखल होणार मान्सून !
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृतसेवा | कडाक्याच्या उन्हामुळे लाहीलाही होत असतांना आता मान्सूनच्या आगमनाची वर्दी मिळाली आहे. स्कायमेटतर्फे याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे.
सध्या कडाक्याच्या उन्हामुळे सर्वच जण त्रस्त झालेले…
ठाकरे गटाचे उरलेले खासदार व आमदार लवकरच शिंदेंसोबत !
नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ठाकरे गटाचे उरले-सुरलेले खासदार आणि आमदार हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या सोबत येणार असल्याचा दावा आज खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप अवकाश असला तरी सर्वच…
बारावीचा निकाल जाहीर : पुन्हा कोकण विभाग आघाडीवर
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदा देखील कोकण विभागाने निकालात आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे.
गेल्या अनेक…
भाजपाने सामाजिक एकतेची ओळख पुसण्याचे काम केले: नाना पटोले
मुंबई-भारतात गंगा जमुना संस्कृती गुण्या गोविंदाने नांदत होती. हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात ही भारताची जगात ओळख आहे. भारताची ही खरी ओळखच पुसून टाकण्याचे काम मागील ९ वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने…
उद्या लागणार बारावीचा निकाल
पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बारावी परिक्षेचा निकाल हा उद्या अर्थात २५ मे रोजी लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करण्यात…
मला देखील होती भाजप प्रवेशाची ऑफर ! : अनिल देशमुख
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपल्याला आधीच भाजप प्रवेशाची ऑफर होती, याला स्वीकारले असते तर दोन वर्षाआधीच महाविकास आघाडी सरकार कोसळले असते असा गौप्यस्फोट आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांनी…
दर्शन घेऊन परतणार्या भाविकांवर काळाचा घाला : तीन भाविक ठार
नांदुरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंढरपूरवरून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणार्या भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन तीन जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
…आणि निराश शेतकर्याने स्वत:च्या तीन एकर शेतातील गहू जाळला
शेगाव तालुक्यातील चिंचोली ग्राम येथील शेगावी राहणार्या रमेश काशीराम सानप या शेतकर्याने आपल्या शेतातील उभा असलेला तीन एकर गहू अक्षरश: जाळून टाकला.