Browsing Category

जलसंपदा

जिल्ह्यातील प्रकल्पात ४४.२१ टक्के उपयुक्त साठा

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट थोड्याफार प्रमाणात कमी झाली आहे. परंतु गेल्या महिन्या दीड महिन्यापासून तप्त उन्हामुळे वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील जिल्ह्यातील बहुताश प्रकल्प पातळी खाली गेली आहे.…

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४६ अंशावर

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी - जिल्ह्यासह राज्यात मे हिट तडाखा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. राज्यात सर्वच ठिकाणी उष्णतेची तिसरी लाट आहे. सोमवारी आणि मंगळवारी दिवसभरात कमाल ४५.५ तर किमान २८ अंश तापमान असून सर्वात जास्त वरणगाव येथे…

पाणीटंचाई निवारणासाठी उद्या गिरणेचे पहिले आवर्तन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी - जिल्ह्यात मे हिटचा तडाखा जाणवत असून बऱ्याच ठिकाणी विहिरीची पाणीपातळी खाली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात काही ठिकाणी पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता लक्षात घेता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि…

हतनूर प्रकल्प पुनर्वसनप्रश्न तातडीने सोडवा- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची मागणीस यश

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा - जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पबाधीत ३४ गावांत मुळ अहवालानुसार कामे पुर्ण झाली आहेत. तथापि नव्याने १२ गावांचा पुनर्वसन प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने सुस्पष्ट प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मदत व…

प्रकल्प बाधीतासाठी पुनर्वसन मंत्र्यांची २६ रोजी होणार बैठक

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी - हतनूर प्रकल्प बॅक वाटरसह तापी-पूर्णा नदीपात्रामुळे प्रभावित झालेल्या मुक्ताईनगर मतदार संघातील या गावांच्या पुनर्वसन संदर्भात मदत, पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांच्या दालनात पालकमंत्री ना.…

शेतीसाठी प्रकल्पातून पाणीचोरीचा प्रयत्न नागरिकांनी पाडला हाणून

पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी - पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा परिसरात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असताना निपाणे परिसरातील शेतकरी बेकायदेशीररित्या पाईपलाईनसाठी खोदकाम करताना आढळून आले. यासंदर्भात जागृत नागरिकांनी पाईप लाईन खोदकाम…

अमळनेरातील १५ गावांना मिळाली पाणीपुरवठा योजनेची प्रशासकीय मान्यता

अमळनेर - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने व पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने जलजीवन अभियानांतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाल्याने यातील १५ गावांना…

आ. अनिल पाटलांच्या प्रयत्नाने सारबेटे बु. होणार जलयुक्त

अमळनेर - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मतदारसंघातील प्रत्येक टंचाईग्रस्त गाव जलयुक्त करण्याचा ध्यास आमदार अनिल पाटील यांनी घेतला असताना गेल्या 30 ते 35 वर्षांपासून टंचाईचे चटके खाणाऱ्या सारबेटे बु. गावासाठीही 92.60 लक्ष किमीतीची…

जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणी प्रश्‍न कायमचा मिटणार ! ११२ कोटी ५७ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद

जळगाव प्रतिनिधी | राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणी प्रश्‍न कायमचा मिटणार आहे. या सर्व गावांमध्ये 'जलजीवन योजने'च्या अंतर्गत…

धानोरा येथील पाणी पुरवठा योजनेचा मार्ग मोकळा

चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील धानोरा येथील पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली असून यामुळे येथील पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी मिटणार आहे.

बारामतीतल्या ३१६ कोटी ८७ लक्ष रूपयांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी !

मुंबई /जळगाव प्रतिनिधी | बारामतीतील पाणी समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण व्हावे यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या मागणीनुसार राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी या योजनांना प्रशासकीय मंजुरी प्रदान…

यावल येथे जलशुद्धीकरण व पाणी वितरणासाठी ट्रांसफार्मर बसविण्यास सुरूवात

यावल प्रतिनिधी । शहरातील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील नविन वसाहतीमध्ये सुमारे २ कोटीच्या निधी खर्चातुन नवीन जलकुंभ (पाण्याच्या टाकी) वरून नवीन विस्तारित भागात पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेकरिता जलशुद्धीकरण केंद्र (फिल्टर) व साठवण तलाव येथे…

धानोरा व उचंदा येथील पाणीपुरवठा योजनांना मंजुरी !

मुंबई / जळगाव प्रतिनिधी । जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी…

मोंढाळे पिंप्री येथील बंधाऱ्याचे जलपुजन उत्साहात

पारोळा प्रतिनिधी| बळीराजाच्या जीवनात समृध्दी आणावयाची असेल तर त्याला पुरेशी सिंचनाची सोय उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन खा. उन्मेष पाटील यांनी मोंढाळे पिंप्री येथील बोरी नदीवरील बंधाऱ्याचे जलपुजनाप्रसंगी आज व्यक्त केले…

जलसंपदा विभागाकडून जोंधनखेडा धरणासाठी ३०.८४ कोटींचा निधी मंजूर

मुक्ताईनगर प्रतिनिधी । जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालयात जळगाव जिल्ह्यातील सिंचन योजनासह प्रकल्पांची आढावा बैठक घेण्यात आली होती. यात कुंड धरणाची उंची वाढविणे व सांडव्याचे काम पूर्ण करण्यासाठी सुधारित…

नावरे येथील बंधाऱ्यात हातनूर कालव्यातून पाणी सोडण्याबाबत जलसंपदा मंत्र्यांना पत्र

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी परिसरातुन जाणाऱ्या हतनूर कालव्यामधून नावरे येथील बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तथा साकळी पीक संरक्षक संस्थेचे चेअरमन दिपक पाटील यांनी राज्याचे…

सार्वजनीक बांधकाम जळगाव विभागात अभियंता दिन साजरा

जळगाव प्रतिनिधी | अभियंता दिनाचे औचित्य साधून आज सार्वजनीक बांधकाम खात्याच्या जळगाव विभागात सर मोक्षगुंडम विश्‍वसरैया यांना अभिवादन करण्यात आले. सर मोक्षगुंडम विश्‍वसरैया यांच्या जयंतीला अर्थात १५ सप्टेंबर रोजी दरवर्षी…

पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जुवार्डीकरांचे उपोषण मागे

भडगाव : प्रतिनिधी । पालकमंत्री ना गुलाबराव पाटील आणि आमदार किशोर पाटील यांनी मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर सविस्तर चर्चा करून मागण्या मान्य करीत त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी जुवारडीच्या  ग्रामस्थांनी…

ओझरखेडा तलावात आ . चंद्रकांत पाटलांचे जलसमाधी आंदोलन (व्हिडीओ)

वरणगाव : दत्तात्रय गुरव ।  दोन तासापासून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील जलसमाधी आंदोलनासाठी भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा तलावांमध्ये उतरले आहेत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बाहेर निघणार नाही असा पवित्रा आमदार चंद्रकांत पाटील यांनी…

उद्या आ.चंद्रकांत पाटील शेतकऱ्यांसह करणार जलसमाधी आंदोलन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । ओझरखेडा धरणात तातडीने पाणी टाकणे, संबंधित निष्काळजी व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई वसूल करावी, अशा विविध मागणीचे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील…

Protected Content