श्री संत सावता माळी मित्र मंडळाकडून आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ

93167cd5 2150 4002 a80b ea3ba3998f00

चोपडा (प्रतिनिधी) गणेश चतुर्थी निमित्ताने येथील श्री संत सावता माळी मित्र मंडळाच्या वतीने नुकतेच महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

अन्न हे परब्रम्ह…अन्नदान सर्व श्रेष्ठ दान… असे म्हटले जाते. त्यामुळे अन्नदानाची व्याप्तीही खुप मोठी आहे. अन्नाची गरज ही या भुतलावरील मानवासहीत सर्व प्राणीमाञांना आहे. अन्नग्रहणाने क्षुधा शमतेलअन्नामधे साक्षात र्इश्वराचा वास असतो. त्यामुळे हया महाप्रसादरूपी अन्न सेवनाने मनुष्य तॄप्त होतो. एकप्रकारचे मानसिक समाधान मिळते. हीच बाब लक्षात घेत येथील श्री संत सावता माळी मित्र मंडळाकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Protected Content