सत्तेत आल्यानंतर ९ लाख युवकांना तत्काळ रोजगार देणार – राहूल गांधी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | सध्या देशभरात काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहेत. इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर देशातील ९ लाख युवकांना तत्काळ रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिले आहे.

केंद्र सरकारच्या ७८ विभागांमध्ये ९ लाख ६४ हजार रिक्त जागा आहेत. यातील २ लाख ९३ हजार जागा या केवळ एकट्या रेल्वे विभागातील आहेत. त्यानंतर संरक्षण विभागात २ लाख ६४ हजार जागा भरलेल्या नाही तर केंद्रीय गृह विभागात १ लाख ४३ हजार जागा रिक्त आहेत. मोदी सरकारने ही जागा भरली नाहीत. केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर तातडीने या जागा भरण्यात येईल, असे दावा त्यांनी केला आ

Protected Content