Home राज्य टोल नाक्यांवर ‘कृषी मॉल’ उभारणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

टोल नाक्यांवर ‘कृषी मॉल’ उभारणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय


मुंबई-वृत्तसेवा । राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाकांक्षी आणि अभिनव योजना जाहीर केली असून, आता राज्यातील प्रमुख महामार्ग व रस्त्यांवरील टोल नाक्यांच्या परिसरात ‘कृषी मॉल’ उभारले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी थेट बाजारपेठ उपलब्ध होणार असून, ग्राहकांनाही ताजा आणि दर्जेदार माल थेट शेतातून मिळणार आहे.

 


Protected Content

Play sound