अमरावती : गरम पाण्याचा नळ तुटल्याने ४ विद्यार्थी भाजले !

new small logo

अमरावती (वृत्तसंस्था) गरम पाण्याचा नळ तुटल्याने ४ विद्यार्थी भाजल्याची धक्कादायक घटना अमरावतीतील धामणगाव येथील लष्करी निवासी विद्यार्थी वसतीगृहात घडली आहे. दरम्यान, जखमी एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळतेय.

आज सकाळी लष्करी शाळेतील विद्यार्थ्यांनी आंघोळीसाठी गरम पाण्याचा नळ करताच अचनक हा नळ तुटून मोठ्या प्रमाणात गरम पाणी वाहू लागले. यात ३ विद्यार्थी जखमी झाले. यातील एकाची प्रकृती अधिक गंभीर आहे.

Protected Content