चाळीसगाव प्रतिनिधी । मुसळधार पावसामुळे गिरणा धरण 90 टक्के भरले असून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2024/06/advt-aaj.jpg)
याबाबत अधिक माहिती अशी की, गिरणा धरणातून केव्हाही पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. नदी काठावरील गावांना उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभागीय, चाळीसगावचे हेमंत व्ही. पाटील यांनी सतर्कतेचा इशारा दिला.