Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संविधान बदलणे नवरा बदलण्याइतके सोपे नाही : जयदीप कवाडे

 

नागपूर (वृत्तसंस्था) स्मृती इराणी संविधान बदलण्याच भाषा करतात, मात्र संविधान बदलणे नवरा बदलण्याइतके सोपे नाही, असे वादग्रस्त वक्तव्य पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जयदीप कवाडे यांनी केले आहे.

 

जयदीप नागपुरातील बगडगंज भागात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारसभेत बोलत होते. जयदीय यांनी स्मृती इराणी यांच्यावर टीका केली. जयदीप यांचे भाषण संपल्यानंतर नाना पटोले यांनी जयदीपला बाजूला बसवून शाबासकीही दिली.

Exit mobile version