कासमवाडीच्या आठवडे बाजारातून शेतकऱ्याचा मोबाईल लंपास
*जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी *| शहरातील कासमवाडी भागातील आठवडे बाजारात बाजारासाठी आलेल्या शेतकऱ्याचा २५ हजारांचा मोबाईल लंपास झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावातील रायसोनी…