Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…तर भाजपाने मुंबईही पेटवली असती ; सचिन सावंतांचा गंभीर आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीची सत्ता असल्याने मुंबई व महाराष्ट्र शांत आहे. राज्यात भाजपाची सत्ता असती तर मुंबईही पेटवली गेली असती, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एका ट्वीटद्वारे केली आहे.

 

सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, महाविकास आघाडीची सत्ता असल्याने मुंबई व महाराष्ट्र शांत आहे. राज्यात भाजपाची सत्ता असती तर मुंबईही पेटवली गेली असती. देशात दंगे भडकवणे, सामाजिक सलोखा बिघडवणे हा भाजपाचा डाव आहे. तो डाव मोडून काढला पाहिजे.

 

 

Exit mobile version